सिनामाई कृषी विज्ञान मंडळ शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ
Volume : II Issue : VIII April-2016
राजेंद्र गायकवाड
ArticleID : 225
Download Article
Abstract :

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय बहुतांश शेती कोरडवाहू आहे. ती नैऋत्य मोसमी पर्जन्यावर अवलंबून आहे. मान्सून व्यवस्थित बरसला तरच शेतकरी सुखावतो. अन्यथा शेतकऱ्यांच्या जीवनात दु:खाला पारावार राहत उरत नाही. शेतकऱ्याच्या जीवनात हास्य खुलवण्याचे काम मान्सून करतो. शेतकरी राजा सुखी झाला तरच देशात सुजलाम, सुफलामता येते. कोरडवाहू शेतीबरोबरच बागायती शेतीला सिंचनासाठी तलाव, विहीर, धरणे, कॅनॉलचा वापर केला जातो. भारतात बरसणारा मान्सून हा लहरी आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com