1962 ची सार्वत्रिक निवडणूक व सांगली जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे राजकीय स्तरावरील यशापयश
Volume : X Issue : V January-2024
प्रो. डॉ. विवेकानंद राजाराम माने
-
ArticleID : 896
Download Article
Abstract :

भारतीय राज्यघटनेने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. लोकशाही शासनव्यवस्थेत सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणुका हा एक अविभाज्य भाग असतो. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इ. स. 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. 1957 मध्ये दुसरी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यावेळी संपूर्ण देशामध्ये भाषावार प्रांत रचना निर्माण झाली पाहिजे यासाठी चळवळ सुरु होती. द्विभाषिक मुंबई राज्यात भाषावार प्रांतरचनेसाठी विशेष करून संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळीने जोर धरला होता.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com