एकविसाव्या शतकात जागतिकीकरण, शहरीकरण आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतीय समाजव्यवस्थेत वेगाने बदल होत आहेत. विवाह ही भारतीय समाजाची मुख्य पायाभूत संस्था मानली जाते.