भारत देशाला प्राचीन काळापासून ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. प्राचीन भारतातील समाजरचना मुख्यतः कृषी व पशुपालनावर आधारित असल्याचे दिसून येते. शेतीबरोबरच पशुपालन हा प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.