भारताच्या इतिहासात अनेक राज्यघराणे व राज्यकर्ते होउुन गेलेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासात अनेक शुर, वीर, शासक जन्माला आलेले होते. या शासकांमध्ये मोठ्या प्रमाणात पुरूष शासक असले तरी काही प्रमाणात महिला शासक सुध्दा होत्या.