भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा अभ्यास करीत असता सर्व घटकांचा सर्वांगिण अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यामुळेच स्थानिक इतिहास लेखनाची गरज निर्माण झाली.