पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५) या भारतातील एक अतुलनीय महिला शासक होत्या, ज्यांनी माळवा प्रांतावर २८ वर्षे (१७६७-१७९५) सफलतेने शासन केले.