भारतातील हरितक्रांतीचा प्रभाव आणि विविध अंतर्गत योजनांचा अभ्यास
Volume : IX Issue : VIII April-2023
प्रा. डॉ. अंकुश डोके
प्रा. तानाजी जाधव
ArticleID : 841
Download Article
Abstract :

हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम विल्यम गुआड यांनी वापरला आणि नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांतीचे जनक आहेत. सन 1965 मध्ये, भारत सरकारने M.S. स्वामिनाथन या शास्त्रज्ञाच्या मदतीने हरित क्रांती सुरू केली, त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणतात. हरितक्रांतीच्या चळवळीला मोठे यश मिळाले आणि देशाची स्थिती अन्नाची कमतरता असलेल्या अर्थव्यवस्थेपासून जगातील अग्रगण्य कृषी राष्ट्रांमध्ये बदलली.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com