देशी पिकांवर हरित क्रांतीचे परिणाम त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमीसह भारतीय अर्थव्यस्थेवर होणारा परिणाम
Volume : IX Issue : IX May-2023
बिराजदार सपना शिवप्पा
ArticleID : 827
Download Article
Abstract :

भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान खुपच मागास होते. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत नसे.त्यामुळे शेती उत्पादनाचे प्रमाण खुप कमी होते. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची फाळणी झाली,त्यात भारताच्या वाटेला ८२/.लोकसंख्या ७५/. तृणाधान्याखालील क्षेत्र व ६९/.बागायत क्षेत्र आले.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com