भारतीय शेतीच्या पुनर्जीविकरणसाठी तंत्रज्ञान प्रेरित दुसऱ्या हरितक्रांतीची गरज
Volume : IX Issue : X June-2023
श्री. संतोष अरुण गुरव
ArticleID : 876
Download Article
Abstract :

आज भारतात, इतर अनेक देशांप्रमाणे स्वतःची समृद्ध कृषी परंपरा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ‘अन्न आयात करणारा देश’ ही प्रतिमा बदलून काही वर्षातच ‘जगाला अन्न निर्यात करणारा देश’ अशी प्रतिमा भारताने जगापुढे उभी केली आहे. याचे सर्व श्रेय १९६० आणि १९७० च्या दशकात भारतात झालेल्या हरित क्रांतीला आणि त्यानंतर देशात सातत्याने उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विभिन्न कृषी योजनांना जाते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com