वाङ्मयेतिहासाची आवश्यकता
Volume : IV Issue : VII March-2018
प्रा. डाॅ.राजाराम प्रभाकर गावडे
ArticleID : 751
Download Article
Abstract :

काळ बदलला की परिस्थती बदलते. परिस्थिती बदलली की समाज बदलतो. समाज बदलला की माणसाचे जीवन बदलते. या बदलत्या काळाची बदलती जीवन पध्दती ही इतिहासात रुढ होत असते. जसे मराठी साहित्यात शिलालेख, ताम्रपटापासून संतांच्या साहित्यापर्यंतचा इतिहास हा काळाबरोबर बदलत गेला आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com