शिवकालीन नागरीकरणातील किल्ले, अरमार आणि बंदरे यांच्या योगदानाचा चिकित्सकपणे अभ्यास
Volume : VII Issue : IV December-2020
डॉ. मरे राजकुमार श्रीहरी
ArticleID : 737
Download Article
Abstract :

कोकण किनारपट्टीचे महाराष्ट्राला वरदान लाभले आहे. कोकणच्या भौगोलिक प्रदेशाने अनेक सत्तांना जन्म दिला. त्यांचे सरंक्षण आणि संवर्धन केले. या प्रदेशात प्राचीन काळापासून अनेक घराणी उदयास आली. त्यांचा विकास झाला. केंद्रवर्ती सत्तेचे अंकित असली तरी त्यांनी नेहमीच स्वतंत्र सत्ता असल्यासारखे स्वातंत्र्य उपभोगलेले दिसून येते. कोकण ही व्यापक अशी संज्ञा आहे.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com