तळवडे (क),ता.जि.उस्मानाबाद येथील वतनदार परिषद
Volume : II Issue : III November-2015
प्रा.सरवदे सुशीलकुमार शंकरराव
ArticleID : 262
Download Article
Abstract :

महाराष्ट्राला सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची महान परंपरा आहे.या लढ्याला डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे अतुलनीय योगदान आहे.सामाजिकपरिवर्तनास चालना देणारी कसबे तळवडे,ता.जि.उस्मानाबाद येथील महार-मंग वतनदार परिषद महाव्पूर्ण ठरली आहे.डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी दोन दिवस महार-मंग वतनदार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com