कंपनीकालीन खानदेशातील शिक्षण
Volume : II Issue : X June-2016
सुरेश कदम
ArticleID : 246
Download Article
Abstract :

१७ नोव्हेंबर १८१८ ला शनिवारवाड्यावर ध्वजारोहन करून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रात आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्रजांसारख्या प्रगत व आधुनिक पाश्चात्य संस्कृतीमुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू लागला म्हणून १८१८ हे वर्ष महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरले. कंपनीच्या राजवटीमुळे मराठी माणसाचा संपर्क पाश्चिमात्य शिक्षण, कला व शास्त्र यांच्याशी आला. नव्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांची ओळख मराठी माणसाला झाली.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com