‘‘ स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जनआंदोलनात स्त्रियांचा सहभाग - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या विशेष संदर्भात इ.स.1946-1960’’
Volume : II Issue : X June-2016
संतोष केशव खडसे
ArticleID : 241
Download Article
Abstract :

स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये झालेल्या जनआंदोलनामधील एक महत्वपूर्ण जनआंदोलन म्हणजे ‘‘ संयुक्त महाराष्ट्र चळवळ’’ होय. इ.स.1948 ते 1960 या कालवधीमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या एकभाशीक घटक राज्याच्या निर्मितीसाठी महाराश्ट्रातील जनतेने ज्या चिकाटीने व धैर्याने लढा दिला तो अव्दितीय आहे. 106 हुतात्मांच्या रक्ताच्या थेंबातून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यरुपी वटवृक्षाचा अंकूर फुटला. या चळवळीमध्ये पुरुशाच्या बरोबरीने स्त्रियांनी सहभाग घेतला होता.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com